शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून औरंगाबाद शहराला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शुक्रवारी रात्री ...

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून औरंगाबाद शहराला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शुक्रवारी रात्री मनपाला फक्त ६ हजार डोस प्राप्त झाले. शनिवारी दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक केंद्रावर अलोट गर्दी केली होती. अनेकांना टोकन न मिळाल्याने परत फिरावे लागले. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. लसींचा साठा प्राप्त झाला तरच सोमवारी लसीकरण होईल, अन्यथा नाही, अशी स्थिती आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शहरातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेच पाहिजे यादृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे; मात्र केंद्र शासनाकडून पुरेसे पाठबळ मिळायला तयार नाही. तुटपुंज्या स्वरूपात लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दररोज २० हजार नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था केलेली असताना फक्त ५ ते ६ हजार लसींचा साठा देण्यात येत आहे. शनिवारी लसीचा साठा मिळताच ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली. सकाळपासून दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली. पहिला डोस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याची अट टाकण्यात आल्यामुळे पाच केंद्रांवर गर्दी झाली नाही. ६ हजार लसीचे वितरण प्रत्येक केंद्रावर दीडशे लसीप्रमाणे करण्यात आले. अवघ्या चार तासात केंद्रावरील लसींचा साठा संपला. केवळ २०० ते २५० लसी शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान, उद्या रविवार असल्यामुळे लसीकरणाला सुटी राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत साठा मिळाला तर सोमवारी लसीकरण शक्य आहे. अन्यथा सोमवारीही मोहीम बंद ठेवावी लागणार आहे.