शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडा

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने मुखयमंत्र्यांकडे करण्यात आली आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पक्षाच्या वतीने एक निवेदन पाठविण्यात आले असून त्यामध्ये नमूद केले की गावचा व गावातील नागरिकांचा विकास करणारी जवळची संस्था म्हणजेच ग्रामपंचायती व नगरपंचायती असून त्यांचा प्रमुख असलेले सरपंच व नगराध्यक्ष ही पदे सदस्यांमधून निवडल्या जात असल्यामुळे सदरील पद हे स्थानिक सदस्यांच्या नियंत्रणात राहून ते आपल्या मनमानी कारभार करतात. जेणेकरून सरपंच व नगराध्यक्ष यांना विकास कामे करताना अडथळा निर्माण होतो व यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाया जात असून ग्रामीण महाराष्ट्र हा विकासापासुन कोसो दुर जात आहे. या पदांवरील व्यक्तींना भरीव स्वरूपाचे मानधन देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर या पक्षाचे अध्यक्ष रामभाऊ उणगे बाबासाहेब खैरे,अप्पासाहेब कोल्हे,ज्ञानेश्वर इंदलकर,रामराव शिर्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत