शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडा

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने मुखयमंत्र्यांकडे करण्यात आली आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पक्षाच्या वतीने एक निवेदन पाठविण्यात आले असून त्यामध्ये नमूद केले की गावचा व गावातील नागरिकांचा विकास करणारी जवळची संस्था म्हणजेच ग्रामपंचायती व नगरपंचायती असून त्यांचा प्रमुख असलेले सरपंच व नगराध्यक्ष ही पदे सदस्यांमधून निवडल्या जात असल्यामुळे सदरील पद हे स्थानिक सदस्यांच्या नियंत्रणात राहून ते आपल्या मनमानी कारभार करतात. जेणेकरून सरपंच व नगराध्यक्ष यांना विकास कामे करताना अडथळा निर्माण होतो व यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाया जात असून ग्रामीण महाराष्ट्र हा विकासापासुन कोसो दुर जात आहे. या पदांवरील व्यक्तींना भरीव स्वरूपाचे मानधन देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर या पक्षाचे अध्यक्ष रामभाऊ उणगे बाबासाहेब खैरे,अप्पासाहेब कोल्हे,ज्ञानेश्वर इंदलकर,रामराव शिर्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत