शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लातूरकरांचे कृत्रिम पावसासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: July 21, 2016 01:01 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २२८ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत ओलही झाली नाही. जिल्ह्यातील साठवण तलाव, पाझर तलाव अद्यापही कोरडेठाक आहेत.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूग आणि उडिदाचा पेरा वाढलेला आहे, तर कपाशीच्या पेर्‍यात मात्र घट आल्याचे दिसून येत आहे. मूग आणि उडीद या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात जवळपास १0 हजार हेक्टरने वाढ झाली आहे, तर कापसाची लागवड १0 हजार हेक्टर क्षेत्राने कमी झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या वर्षी १७ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर मुगाचा, तर १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी झालेल्या ९१ टक्क्यांच्या पेरणीमध्ये दोन्ही पिकांचा पेरा जवळपास १0 हजार हेक्टर क्षेत्राने वाढल्याचे दिसून येते. २५ हजार ४९६ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली असून, २४ हजार ५ हेक्टर क्षेत्रावर उडिदाची पेरणी यावर्षी करण्यात आली आहे, तर १ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी कपाशीचा पेरा झाला होता. यावर्षी १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कपाशीच्या पेर्‍यात १0 हजार हेक्टर क्षेत्राची घट झालेली आहे.दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी हवामान खात्याने चांगली बातमी दिली. खरिपाच्या पिकाला पोषक व दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज जाणकारांनीही व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच मशागतीची कामे आटोपली. परंतु मृग नक्षत्राचे स्वागत करायला रिमझिम स्वरुपात बरसलेल्या पावसाने दोन आठवड्याची विश्रांती घेतली. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे जून अखेरपासून दोन आठवडे खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला. जूनच्या सुरुवातीला २0-२२ टक्के झालेली पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यावर ७0 टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. मागच्या वर्षीही ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती, तर १ लाख ६१ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या पेरणीच्या ९१ टक्के क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वाधिक ४ लाख हेक्टरच्या जवळ पोहोचली आहे.