शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात

By विकास राऊत | Updated: April 25, 2023 12:41 IST

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याबाबत आक्षेप, हरकती, सूचना मागविल्या होत्या. विभागीय आयुक्तालयाकडे एकूण ७ लाख ४ हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या आहेत. याची छाननी करून डाटा एण्ट्रीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या आठवड्यात काम पूर्ण होणे शक्य आहे.

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. त्यानंतर, राज्याने या नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत आक्षेप, हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. टपालाद्वारे २ लाख ६९ हजार २४१ तर ईमेलद्वारे ४ हजार ३६४ आक्षेप दाखल झाले आहेत. प्रशासनाने आक्षेप, सूचनांच्या संगणकावरील नोंदणीसाठी ५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. नोंदणीचे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. या सूचनांमध्ये काही झेरॉक्स असल्याचे दिसून येत आहे. अशा झेरॉक्स कॉपी बाजूला काढण्यात येत आहेत. तीन ते चार दिवसांत नोंदणीचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. आक्षेप, सूचनांचे पुढे काय करायचे, याबाबत राज्य शासनाकडून अद्याप निर्देश आलेले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय