शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान देशसेवेसाठी सज्ज

By admin | Updated: April 25, 2016 00:38 IST

लातूर : देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील २७५ जवानांचा ११ वा दीक्षांत समारंभ लातुरातील

लातूर : देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील २७५ जवानांचा ११ वा दीक्षांत समारंभ लातुरातील सीआरपीएफ केंद्रावर रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला़ यावेळी जवानांनी चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण केले.लातुरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २७५ प्रशिक्षणार्थी जवानांचे ४४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना रविवारी सकाळी पद व गोपनीयतेची शपथ देऊन देशसेवेसाठी समर्पित करण्यात आले़ ब्रिगेडियर एसक़े़ शर्मा यांनी २७५ जवानांना शपथ दिली. यावेळी खा़डॉ़सुनील गायकवाड, मुख्य कमांडंट रवीगोपाल वर्मा, ब्रिगेडियर एसक़े़शर्मा, परेड कमांडंट व्ही़एस़ससाणे, कमांडंट व्ही़ जया माधवन, उप कमांडंट महेंद्र हेगडे, पवन जोशी, सहाय्यक कमांडंट शिशराम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ़ श्रीकांत गोरे आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या प्रारंभी खा़डॉ़सुनील गायकवाड यांनी जवानांच्या संचलनाची पाहणी केली़ त्यानंतर जवानांच्या विविध पथकाने प्रमुख पाहुण्यांच्या समोर उत्कृष्ट संचलन सादर केले़ त्याचबरोबर जवानांनी मल्लखांब, लेझीम यासह विविध चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली़देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआरपीएफचे मोठे योगदान आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याचे शिक्षण लातूरच्या या प्रशिक्षण केंद्रातून पूर्ण झाल्यानंतर या केंद्रातील जवान देशसेवेसाठी समर्पित होत आहेत. पुढील काळात या जवानांनी देशसेवेसाठी झोकून द्यावे, असे मत खा.डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. लातूरच्या या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ४४६५ जवानांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्ट असल्याचे मुख्य कमांडंट रविगोपाल वर्मा म्हणाले.