शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अवैध नळजोडणीचे प्रकरण हायकोर्टात

By admin | Updated: July 17, 2017 00:34 IST

हिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता. पालिकेतर्फे दंड भरण्यासंदर्भात अनेकदा नोटीसाही बजावल्या तरीही कोणीही दंड भरला नाही. आता हे प्रकरण हायकोर्टात गेल्याने दोषीवर कारवाई होणार हे मात्र निश्चित. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीची १२ एप्रिल रोजी पालिकेने बारकाईने पाहणी केली असता मुख्य वाहिनीवर १५ अवैध नळ जोडण्या आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत हा अनधिकृत नळ जोडणीचा तारांकित प्रश्न मांडला होता. त्यामुळे पालिका जोमाने कामाला लागली होती. मुख्य वाहिनीवर संतुक पिंप्री शिवारात तीन अनधिकृत नळ जोडण्या, तर बापूजी ढाबा येथे दोन नळ जोडण्या, हॉस्टेल साई छाया, साई हॉटेल भोजनालय, श्री गणेश बॉईज हॉस्टेल, मे. खुराणा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्ट्री, नंदा गणेशलाल बियाणी, कमल बाबल्या चव्हाण, माऊली टी हाऊस, तंदुरी नाईट हॉटेल, वैभव बार १, वैभव बार २, हॉटेल साई गार्डन अ‍ॅड रेस्टॉरेंट अशा एकूण पंधरा ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या दिसून आल्या होत्या. या प्रत्येक नळ जोडणीला पालिकेतर्फे १५ लाख ४० हजार ४०२ रुपये दंड आकारला होता. या दंडाची रक्कम २ कोटी ४० लाख ७३ हजार ६३२ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हा दंड विहित मुदतीत पालिकेत भरला नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून जागेला सील केले जाणार होते. परंतु चार महिने उलटूनही दंड भरलेला नाही. आता तर हे प्रकरणच हायकोर्टात गेल्याने दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.