शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बीड बायपासवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 21:03 IST

औरंगाबाद : बीड बायपासवर सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले.

औरंगाबाद : बीड बायपासवर सकाळ आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. परिणामी ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे विनिमय व नियमन करण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता, जिवीतास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील ट्रक, कंटेनर,हायवा, ट्रेलर वाहनास सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आदेशात म्हटले आहे.

बीड बायपास रोडवर रोड मार्किंग, लेन सेपरेशन, सिग्नल बसविणे, रस्त्याचे पंखे (शोल्डर्स) भरून घेणे, रस्त्यातील वाहतुकीस अडथळा करणारे विजेचे खांब काढून घेणे इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण, महापालिका या विभागांकडून अद्याप झालेले नाहीत. ही बंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. सातारा-देवळाईतील संघर्ष समितीने पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबाद