शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आडूळजवळ कार पेटली; ५ जण बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:06 IST

नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.

आडूळ : नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.औरंगाबाद शहरातील म्हाडा कॉलनीतील कारचे मालक हाफीज सद्दाम जहीर शेख, चालक सलमान जहीर शेख, गंगाधर माणिकराव मोंडाळे, त्यांची पत्नी संध्या, भक्ती व स्नेहल मोंडाळे या दोन मुली असे पाच जण या कारमध्ये होते. कारने पेट घेतल्याचे कारण कळू शकले नाही. आडूळजवळ कार पेटल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली आणि सर्व जण फटाफट बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यादेखत कार जळत होती. त्यांनी रस्त्यावर उभे राहून हे दृश्य पाहिले. यानंतर त्यांनी दुसरी कार मागवून औरंगाबाद गाठले. घटनेची माहिती मिळताच पाचोडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार पेटल्यावर आग विझविण्यासाठी यंत्रणा व मनुष्यबळ नसल्याने संपूर्ण कार भस्मसात झाली. महामार्गावर कार पेटल्याचे पाहून अनेक वाहनांनी जागीच थांबणे पसंत केले. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाfireआग