शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आडूळजवळ कार पेटली; ५ जण बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:06 IST

नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.

आडूळ : नांदेड जिल्ह्यातील कंधारहून औरंगाबादकडे येणारी कार रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आडूळजवळ अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पाच जण कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले.औरंगाबाद शहरातील म्हाडा कॉलनीतील कारचे मालक हाफीज सद्दाम जहीर शेख, चालक सलमान जहीर शेख, गंगाधर माणिकराव मोंडाळे, त्यांची पत्नी संध्या, भक्ती व स्नेहल मोंडाळे या दोन मुली असे पाच जण या कारमध्ये होते. कारने पेट घेतल्याचे कारण कळू शकले नाही. आडूळजवळ कार पेटल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली आणि सर्व जण फटाफट बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यादेखत कार जळत होती. त्यांनी रस्त्यावर उभे राहून हे दृश्य पाहिले. यानंतर त्यांनी दुसरी कार मागवून औरंगाबाद गाठले. घटनेची माहिती मिळताच पाचोडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार पेटल्यावर आग विझविण्यासाठी यंत्रणा व मनुष्यबळ नसल्याने संपूर्ण कार भस्मसात झाली. महामार्गावर कार पेटल्याचे पाहून अनेक वाहनांनी जागीच थांबणे पसंत केले. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाfireआग