शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डीपीऐवजी आॅईलवरच बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:45 IST

मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.हिंगोली जिल्ह्यात अनेक गावातील रोहित्रांचा प्रश्न अजून कायम आहे. तो सोडविण्यासाठी विविध पक्ष, संघटनाही झगडत आहेत. तरीही दिलेल्या तारखेला रोहित्र मिळतच नाही. प्रत्येक भेटीत दुसरी तारीख ऐकावी लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बुधवारी तर २० ते २५ गावातील शेतकºयांना वेळापत्रकानुसार रोहित्र मिळणे अपेक्षित होते. मात्र ते न मिळाल्याने शेतकºयांनी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना घेराव घालत रोहित्र घेऊन जाण्यास वाहनासह आलेले शेतकरी तारखेच्या पावत्या दाखवत होते. जाधव शेतकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर इतर शेतकºयांनाही कॅबीनमध्ये येवू देत नव्हते. त्यामुळे अभियंते काही वेळासाठी बुचकळ्यात पडले होते. शेतकरी तर महावितरण कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नव्हते.