शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

...तर केबल कनेक्शन बंद होणार

By admin | Updated: September 27, 2014 00:26 IST

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही.

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही. डिजिटल सेवेची सुरूवात झाल्यानंतर सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय महसुलाच्या दृष्टीनेही ही बाब फायदेशीर असल्याने भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात एकूण २७ केबलचालक आहेत. त्यांच्याकडे १४ हजार ३६६ केबल जोडण्या आहेत. हिंगोली शहरात १५ केबल नेटवर्क होते. त्यापैकी दोन केबल नेटवर्क चालकांचे प्रत्येकी ४ याप्रमाणे ८ केबल इनपुटर्स झालेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्याची केबल नेटवर्कची संख्या २७ झाली आहे.जिल्ह्यात १६४0९ डीटीएच जोडण्या आहेत. यातून १८.५0 लाखांचा महसूल शासनाला आतापर्यंत प्राप्त झाला आहे. तर केबलद्वारे १५.३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. महसूल विभागाने आता केबलला सेट टॉप बॉक्स अनिवार्य केला असून करमणूक शुल्क भरण्याची जबाबदारी मल्टी सिस्टम आॅपरेटरवर निश्चित केली आहे. जिल्ह्यातील केबल धारकांनी आता सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम पूर्ण करायचे आहे. त्यातच ग्राहकांनी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. तपासणीत एसटीबी न आढळल्यास कारवाईही होणार आहे. केबलचालकांनाही दंड होऊ शकतो. (प्रतिनिधी)