शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

...तर केबल कनेक्शन बंद होणार

By admin | Updated: September 27, 2014 00:26 IST

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही.

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही. डिजिटल सेवेची सुरूवात झाल्यानंतर सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय महसुलाच्या दृष्टीनेही ही बाब फायदेशीर असल्याने भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात एकूण २७ केबलचालक आहेत. त्यांच्याकडे १४ हजार ३६६ केबल जोडण्या आहेत. हिंगोली शहरात १५ केबल नेटवर्क होते. त्यापैकी दोन केबल नेटवर्क चालकांचे प्रत्येकी ४ याप्रमाणे ८ केबल इनपुटर्स झालेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्याची केबल नेटवर्कची संख्या २७ झाली आहे.जिल्ह्यात १६४0९ डीटीएच जोडण्या आहेत. यातून १८.५0 लाखांचा महसूल शासनाला आतापर्यंत प्राप्त झाला आहे. तर केबलद्वारे १५.३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. महसूल विभागाने आता केबलला सेट टॉप बॉक्स अनिवार्य केला असून करमणूक शुल्क भरण्याची जबाबदारी मल्टी सिस्टम आॅपरेटरवर निश्चित केली आहे. जिल्ह्यातील केबल धारकांनी आता सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम पूर्ण करायचे आहे. त्यातच ग्राहकांनी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. तपासणीत एसटीबी न आढळल्यास कारवाईही होणार आहे. केबलचालकांनाही दंड होऊ शकतो. (प्रतिनिधी)