शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बैलांच्या दरात घसरण; गायींचे भाव वाढलेलेच

By admin | Updated: July 11, 2016 00:29 IST

नेकनूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलांना मागणी वाढलेली असताना त्यांचे भाव पडलेलेच आहेत. दुसरीकडे दुग्धोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल असून, गायींचे भाव कडाडलेले आहेत.

नेकनूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलांना मागणी वाढलेली असताना त्यांचे भाव पडलेलेच आहेत. दुसरीकडे दुग्धोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल असून, गायींचे भाव कडाडलेले आहेत.रविवारी येथे आठवडी बाजार भरतो. गत आठवड्यात मध्यम बैलजोडीची किंमत ५० ते ६० हजार रूपये एवढी होती. या रविवारी ती ४० ते ५० हजारापर्यंत गडगडली. दुसरीकडे मागील आठवड्यात ३० ते ३५ हजार रूपयांना मिळणारी गाय आता ४० ते ४५ हजार रूपयांपर्यंत महाग झाली आहे. मशागतीसाठी बैलांचा वापर करण्याऐवजी बहुतांश शेतकरी अत्याधुनिक अवजारांचा अवलंब करीत आहेत. बैलांचा सांभाळ करण्यासाठी मनुष्यबळ व चारा खर्ची पडतो. त्यामुळे बैलांना मागणी कमी झाल्याचे व्यापारी शेख तौफिक यांनी सांगितले. पहिल्या दोन पावसानंतर चाऱ्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे चारा-पाण्याअभावी दुग्ध व्यवसाय बंद करणाऱ्यांनी पुन्हा एकदा दुग्धोत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने गायींच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे भाववाढ झाल्याचे असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शेतकरी मिर्झा मुश्रीफ, बाळासाहेब रोकडे म्हणाले, मोठा पाऊस आवश्यक आहे. त्याशिवाय चाऱ्याची टंचाई दूर होणार नाही. सध्या चाऱ्याचे भाव वाढलेलेच असून, ते परवडणारे नाहीत. (वार्ताहर)