शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

लाचखोरीची सवय जाईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:11 IST

जालना :लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय कार्यालयांमधील कारभार अधिकाधिक पारदर्शी करण्यासाठी सरकार व्यापक प्रयत्न करीत आहे. असे असले तरी काही बाबूंच्या खाबूगिरीमुळे नियमानुसार करावयाच्या कामांसाठी सर्वसामान्यांना पैसे मोजावे लागत आहेत. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे. लाचप्रकरणी आठवड्यात दोघांवर कारवाई झाली आहे.नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी झाली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सातबारा काढण्यापासून शौचालयाचे हक्काचे अनुदान देण्यासाठी लाच घेतल्या जात असल्याचे समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात केलेल्या कारवायांमध्ये गतवर्षी ४१ नोकरदारांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १ जानेवारी २०१७ ते आजपर्यंत १४ लाचखोरांवर कारवाई झाली असून, लाच मागण्याची सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागात उघडकीस आली आहेत. त्या खालोखाल पोलीस, भूमि-अभिलेख, महामंडळे, जिल्हा परिषद या विभागांचा क्रमांक आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीची अधिकाधिक प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी कामाच्या पद्धतीमध्ये अनेक तांत्रिक बदल केले आहेत. ग्रामीण भागासह शासकीय कार्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.लाच प्रकरणे दीर्घ काळ प्रलंबित राहत असल्याने दोषसिद्धतेचे प्रमाण केवळ पाच ते सहा टक्यांपर्यत आहे. सात महिन्यात राज्यभरातील ४७८ प्रकरणांमध्ये केवळ २९ जणांवर न्यायालयात लाचेचा आरोप सिद्ध झाला आहे.