शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सातार्‍यात नाल्याच्या कडेला बोअरवेलच्या रांगा

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांनी अनेक बोअरवेल नदी- नाल्याच्या कडेला पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी टाकले आहेत.

औरंगाबाद : सातारा परिसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने येथील रहिवाशांनी अनेक बोअरवेल नदी- नाल्याच्या कडेला पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी टाकले आहेत. कॉलनी व नगर, कॉम्प्लेक्सपर्यंत ते पाणी जलवाहिनीने वाहून आणले आहे. हीच संकल्पना ग्रामपंचातीने राबविल्यास पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सातारा- देवळाई परिसरात असंख्य बोअर घेण्याचा सपाटा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दाद मागितली; परंतु त्यांच्या मागणीकडे सतत कानाडोळा केला गेला आहे. वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा मिळत नाहीत. बिल्डर्सने या परिसरात घरकुल योजना राबवली. ती घरकुले चढ्या भावात विकून ते मोकळे झाले आहेत. बोअरवेलने तळ गाठल्याने आजमितीला स्थानिकांना पाण्यासाठी झुंज द्यावी लागत आहे. येथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कोणीही पुढे येताना दिसत नसल्याची खंत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. टँकर आणि बोअरवेल सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना बोअरवेल किंवा टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. खाजगी टँकरला जास्तीचे पैसे मोजण्यापेक्षा कॉलनी व नगर, कॉम्प्लेक्समधील नागरिकांनी एकत्र येऊन पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बोअर घेतले आणि पाणी कॉलनीपर्यंत वाहून नेले आहे. पाण्यात जास्तीचे क्षार असल्याने पाणी फिल्टर करण्याची नितांत गरज आहे. नागरिकांनी स्वखर्चाने छोटी उपकरणे घरात बसविली आहेत. तंत्रज्ञनगर, रणजितनगर, राजधानी कॉलनी परिसरातील अनेकांनी नाल्याच्या कडेला एकाच ठिकाणी बोअर घेतले आहे.