शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

By admin | Updated: January 30, 2015 00:50 IST

आष्टी : तालुक्यातील सावरगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन गावातीलच पाच जणांनी खून केल्याचे समोर आले आहे.

आष्टी : तालुक्यातील सावरगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन गावातीलच पाच जणांनी खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख मुरलीधर म्हस्के असे त्या खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या यात्रेत तमाशा पाहाण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र तो परतला नव्हता. सर्व ठिकाणी तपास करुन गोरखच्या आईवडीलांनी अंभोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतरही कुटूंबियांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. दरम्यान, २८ जानेवारी रोजी सावरगाव-पटेलवाडा तांडा परिसरातील विहिरीत गोरखचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून करुन हे प्रेत विहिरीत टाकले असावे असा संशय गोरखचा चुलता रोहिदास गंगाराम म्हस्के यांनी व्यक्त केला. सदरील प्रकरणातील आरोपी बलभीम म्हस्के यांच्या पत्नीशी गोरख यांचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा खून करुन प्रेत विहिरीत फेकले असावे असा संशय पोलिसांना आला. तपास सहायक निरीक्षक शिवाजी गुरमे करीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पथकेगोरख म्हस्के याच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत, असे सहायक निरीक्षक गुरमे म्हणाले़ यात्रेतून गोरख गायब कसा झाला ? याची माहितीही काढणे सुरू आहे़ लवकरच आरोपी गजाआड करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ (वार्ताहर)या आधारावर तसेच चौकशी अंती गावातीलच बाबासाहेब महादेव म्हस्के, बलभीम महादेव म्हस्के, रमेश महादेव म्हस्के, दौलत महादेव म्हस्के बापु महादेव म्हस्के यांच्या विरुद्ध बुधवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.