शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

दुसºयांच्या घरात वाकून पाहण्याची भाजपची सवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:43 IST

फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपा मोठी झाली आहे़ मुळात भाजपाकडे स्थानिक पातळीवर खंबीर नेतृत्वच नाही़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकी अगोदर दुसºयाच्या घरात वाकुन पाहणे त्यांचा सवयीचा भाग असल्याचा टोला शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी लगाविला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपा मोठी झाली आहे़ मुळात भाजपाकडे स्थानिक पातळीवर खंबीर नेतृत्वच नाही़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकी अगोदर दुसºयाच्या घरात वाकुन पाहणे त्यांचा सवयीचा भाग असल्याचा टोला शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी लगाविला़स्थानिक आमदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत तीनच दिवसापूर्वी अनेक नगरसेवक, पदाधिकाºयांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपाचे कमळ हाती धरले आहे़ त्यात मुंबई येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव हे शनिवारी नांदेडात आले होते़ यावेळी त्यांनी शहरात प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची भेटी घेतल्या़ त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सेना सोडून गेलेल्यांचा खरपूस समाचार घेतला़ ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नांदेडचे राजकारण ढवळून निघाले आहे़ शंभर कावळ्यांना मुठभर मावळे जमिनीत गाडतील असे म्हणत त्यांनी पळपुट्यांना जनताच धडा शिकवेल असा टोला लगाविला़ तर आ़हेमंत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी आमिषाला बळी पडू नये़ ज्यांनी सेना सोडली त्यांची अवस्था काय झाली? हे सर्वांनी जवळून पाहिले आहे़ यावेळी भूजंग पाटील, समन्वयक धोंडू पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, डॉ़मनोजराज भंडारी, प्रकाश मारावार उपस्थित होते़