शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजपा-शिवसेना अन् राष्ट्रवादीत लागली चुरस

By admin | Updated: April 1, 2016 01:09 IST

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग ११ बच्या पोटनिवडणुकीची रंगत ऐन दुष्काळातही वाढली आहे़ काँग्रेसने माघार घेतली असली तरी भारतीय जनता पक्ष,

लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग ११ बच्या पोटनिवडणुकीची रंगत ऐन दुष्काळातही वाढली आहे़ काँग्रेसने माघार घेतली असली तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे़ ११ जणांनी १३ अर्ज दाखल केले होते़ त्यातील सर्वच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे़ शुक्रवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण माघार घेणार? याकडे लक्ष लागले आहे़ भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत़ दोघांपैकी कुणाला पक्षाचा एबी फॉर्म मिळणार, याची प्रभागात चर्चा आहे़ शिवसेनेकडून वैभव बिराजदार, गणेश स्वामी, भारतीय जनता पक्षाकडून देवानंद कलशेट्टी (दोन ), राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर शेख, अपक्ष रमेश नेमचंद व्हसाळे (दोन), अजयकुमार व्यंकटराव यादव, गजानन श्रीकांत पसारकर, अयोध्याबाई दिनदयाळ अग्रवाल, पठाण मोहसीन खान, महेश अण्णाराव जाधव यांचा अर्ज वैध ठरला आहे़ दुष्काळात मतदरांची निवडणुकीवर अनास्था असली तरी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आतापासून घराघरात चकरा मारत आहेत़ ज्या भागात टँकरचे पाणी मिळत नाही, अशा भागातील नागरिकांना पाण्याची लालसा दाखविण्यात येत आहे़ काही उमेदवारांनी तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मदतीने पाणीवाटपाला सुरूवात केली आहे़