शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली...!

By admin | Updated: January 3, 2017 00:06 IST

जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही

जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि कामगारांना बसला आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.पाटील म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय कुठलीही तयारी न करता घेतल्याने ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. या निर्णयामुळे भाजपाला बाजार, जनावरांचा बाजार आदी मार्केट ठप्प असून, त्याचे भावही कमालीचे उतरले आहेत. एकूणच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हतबल झाला असून, त्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा युती दोन्ही पक्ष सारखेच असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष सोडून इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघाटनांशी आघाडी करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेड, संविधान मोर्चा, भारत मुक्ती संग्राम, किसानसभा आदी संघटनांना सोबत घेतले जाईल, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतमाल आणि स्वामीनाथ आयोगाबाबत केलेल्या विधानाचा त्यांनी निषेध केला. गत काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेस कालीदास आपेट, शिवाजी नांदकिले, बाबूराव गोल्डे, डॉ. आप्पासाहेब कदम, देविदास वाघ, दत्ता पाटील, गोविंद आर्दड, गजानन राजबिंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)