शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या ३४ हजार हे. जमीन सिंचनासाठी नदी जोड प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:15 IST

पश्चिम महाराष्ट्रातील निरा आणि भीमा या दोन नद्यांचे पाणी एका नदीच्या पात्रातून दुस-या नदीच्या पत्रात आणून हे पाणी मराठवाड्यातील सतत दुष्काळाच्या छायेखाली असणा-या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार हेक्टर शेतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नदीजोड प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारावरच पश्चिम महाराष्ट्रातील निरा आणि भीमा या दोन नद्यांचे पाणी एका नदीच्या पात्रातून दुस-या नदीच्या पत्रात आणून हे पाणी मराठवाड्यातील सतत दुष्काळाच्या छायेखाली असणा-या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार हेक्टर शेतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या नदीजोड प्रकल्पांतर्गत चालू असलेले हे काम पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उध्दट येथे युध्दपातळीवर सुरु आहे.सतत जास्त पाऊस असणा-या विभागातील पावसाचे पडलेले वाहून जाणारे पाणी एका नदीच्या पत्रातून वळवून दुस-या नदीच्या पात्रात आणून या पाण्याचा वापर त्या विभागातील सिंचनासाठी करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची कल्पना पुढे आली. या प्रकल्पांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील मिरा आणि भीमा नदीच पाणी एकत्र आणून मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सिंचनासाठी आणले जाणार आहे.या प्रकल्पाचे काम सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उध्दट या गावालगत युध्दपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी निरा नदीच पाणी जमिनीच्या १०० ते १५० फुट खोल बोगद्यातून उजणीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जाणार आहे. मीरा नदीच पाणी भीमा नदीत उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील भागलवाडी येथे २४ किमी च्या बोगद्यातून आणण्यात येणार आहे.हे पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेवूर येथून सीनाकोळेगाव या धरणात २७ किमीच्या बोगद्यातून सोडण्यात येणार असून सीना नदीत हे पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती सिंचनासाठी केला जाणार आहे.