शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

बीडच अव्वल

By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST

बीड : शालांत परीक्षेत औरंगाबाद विभागातून बीड जिल्ह्याने ९२.६५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शालांत परीक्षेत औरंगाबाद विभागातून बीड जिल्ह्याने ९२.६५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. बारावीच्या परीक्षेत निकालात मुलींनी बाजी मारली होती; त्याचप्रमाणे शालांत परीक्षेतही निकालात मुलीच सरस ठरल्या.जिल्ह्यात ४२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ हजार ४४३ परीक्षेला बसले. यापैकी विशेष गुणवत्ता यादीत १४ हजार ४५५, प्रथम श्रेणीमध्ये १६ हजार ७७९, द्वितीय श्रेणीत ७ हजार ३५०, तर उत्तीर्ण ७४० असे एकूण ३९ हजार ३२४ विद्यार्थी पास झाले.तालुकानिहाय निकालात बीड तालुक्याने सर्वाधिक ९४.६६ टक्के निकाल देऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्याखालोखाल पाटोदा (९४.३२), आष्टी (९४.११), गेवराई (९१.२३), अंबाजोगाई (९०.९९), माजलगाव (८९.२०), केज (९३.१२), परळी (९०.७५), धारूर (९३.८४), शिरूर (९२.९८), तर वडवणी तालुक्याचा ९३.९८ टक्के निकाल लागला.तालुकानिहाय निकालात पाटोदा व आष्टी तालुक्यांनी मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारीत ९६.५७ टक्के म्हणजे प्रथम क्रमांक पटकावला. मुलांमध्ये ९२.९७ टक्केवारी घेऊन पाटोदा तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला.