शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

उपाययोजनांसाठी प्रशासन झाले सज्ज

By admin | Updated: August 20, 2014 01:53 IST

बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे़ पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे़ यापुढे पाऊस नाही पडला

बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे़ पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे़ यापुढे पाऊस नाही पडला तर येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी बैठक घेतली़ बैठकीला उपजिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती़आज स्थितीत आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे़ तसेच धारूर, अंबाजोगाई व परळी येथे देखील पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे़ यापुढील काळात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा यावेळी राम यांनी घेतला. यामध्ये आष्टी, शिरुर कासार व पाटोदा या भागात पिण्याच्या पाण्याची व जनावराच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने यापुढील काळात वरील तालुक्यात उपाययोजना करण्यासंबंधी संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. याबरोबरच धारुर व केज येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित तहसीलदारांनी आतापर्यंत काय केले आहे, याबाबतची माहिती जाणून घेतली. पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याने जिल्ह्यातील पशुधन संकटात सापडले आहे. यामुळे चारा उपलब्ध करण्याबाबत काय करता येऊ शकते? यासंबंधी चर्चा झाली आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)