शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

रबी पीक कर्जाच्या उद्दिष्टाला बँकाचा ‘खो’

By admin | Updated: December 28, 2014 01:14 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना रबी पीक कर्ज वाटपासाठी ३२४ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर २५ कोटी ३९ लाख रुपयांचे वाटप केले असून,

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना रबी पीक कर्ज वाटपासाठी ३२४ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर २५ कोटी ३९ लाख रुपयांचे वाटप केले असून, २९८ कोटी रूपयांचे वाटप करणे अद्याप बाकी आहे. मागील तीन वर्षापूर्वीच्या पीक कर्ज वितरणावर नजर टाकली असता, बँकांनी सढळ हाताने कर्ज दिल्याचे दिसते. यंदा मात्र बहुतांश बँकांनी हात आखडता घेतला आहे. खरिपापेक्षा रबीचे चित्र अधिक चिंताजनक आहे. खत, बी-बियाण्याचे दर वर्षागणिक वाढत आहेत. दरम्यान, पेरणीवेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येवू नये, म्हणूच शासनाकडून अत्यल्प दरामध्ये पीक कर्ज देण्यात येत आहे. सुरूवातीचे काही वर्ष पीक कर्ज वाटपाचा आकडा मोठा असायचा. यंदाच्या खरीप पेरणीवेळीही मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज परतफेड करणाऱ्यांचीही संख्याही चांगली आहे. असे असतानाही जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांनी यंदा शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना हात आखडता घेतल्याचे दिसते. (प्रतिनिधी)४रबी हंगामाचे सरासरी पेरणीचे क्षेत्र ४ लाख ५४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यातील बँकांना रबी हंगामासाठी ३२४ कोटी ३५ लाख रूपये इतके कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. असे असतानाही बँकांनी आखडता हात घेत जिल्ह्यातील अवघ्या २ हजार १३९ शेतकऱ्यांना केवळ २५ कोटी ३९ लाख रुपयांचे रबी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली आहे.