शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

फुलांचा खर्च टाळून मदत सौर ऊर्जा प्रकल्प होणार

By admin | Updated: October 17, 2016 01:20 IST

औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा

औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा केंद्रीय नविनीकरण ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १ हजार दिवसांत ग्रामीण भारत अंधारमुक्त करण्याचे धोरण असून, त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची हमी त्यांनी दिली.भारतातील १८ हजार ४५२ गावांमध्ये वीज नव्हती. २००९ पासून २०१४ पर्यंत उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांत १०० गावांमध्ये वीजपुरवठा झाला. दुर्गम भागांतील गावांना वीजपुरवठा करणे हे अशक्यप्राय होते. परंतु या ७०० दिवसांच्या कारभारात केंद्र शासनाने देशातील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये वीजपुरवठा केला आहे. देशातील ६१४ गावे अशी आहेत की, जेथे नागरी वास्तव्य नाही. तर काही ठिकाणी जंगली, पहाडी परिसरामुळे वीजपुरवठा करण्यात अडथळे येतात, असे गोयल यांनी नमूद केले. यावेळी एसजेव्हीएनचे अध्यक्ष आर. एन. मिश्रा, आ. अतुल सावे, डॉ. अनंत पंढरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, किशनचंद तनवाणी, संजय केणेकर यांची उपस्थिती होती. मराठवाड्यात सौर ऊर्जा प्रकल्पमराठवाड्यात पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत पूर्ण आढावा घेतलेला नाही. परंतु सौरऊर्जा प्रकल्पासाठी विभागात शासनाने (पान २ वर)औरंगाबाद : भारतीय युवकांनी त्यांच्यातील क्षमता नवसंशोधनासाठी प्रभावीपणे वापरल्यास देश निश्चित महासत्ता होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी येथे व्यक्त केला. तरुण उद्योजकांनी अनुदानाऐवजी नवसंशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) तिसऱ्या सीईओ फोरमचे उद्घाटन गोयल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा, सचिव दुष्यंत पाटील, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले, सी. पी. त्रिपाठी, श्रीराम नारायणन, उमेश दाशरथी, (पान २ वर)भीषण दुष्काळी परिस्थितीत लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा निर्णय हा ‘इनोव्हेशन’चे उदाहरणच आहे. सूरतचे नियोजन करणारे सनदी अधिकारी म्हणून श्रीनिवास ओळखले जातात. ४दिल्ली मेट्रोचे जनक म्हणून श्रीधरन यांची ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, हे सर्व ‘इनोव्हेशन’मध्येच मोडते. सुरुवातीला अशक्य वाटणारी गोष्ट सकारात्मक विचार व नवकल्पनांमुळे सहज साध्य होते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छांवर मोठा खर्च होत असतो. हा खर्च टाळून खर्चाची रक्कम सामाजिक संस्थेस प्रदान करण्याचा उपक्रम ‘सीएमआयए’ने हाती घेतला आहे. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या नवजीवन सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी शहा यांना गोयल यांच्या हस्ते यावेळी मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.