शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर; शहरवासीय उकाड्याने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:48 IST

पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील नवा उच्चांक 

औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून, सोमवारी शहराचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानाचा हा यंदाच्या मोसमातील नवा उच्चांक ठरला आहे. शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शनिवारी ४२.२, रविवारी ४२.३ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते.  सोमवारी त्यात ०.८ अंशांनी वाढ झाली आणि तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ४३.१ आणि किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. सायंकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घरात प्रचंड उकाडा सहन करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.

आणखी उकाडा वाढणारऔरंगाबाद शहराच्या कमाल तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

आगामी दिवसातील तापमानाचा अंदाजदिनांक     कमाल      किमान२६ मे    ४२.०      २९.०२७ मे    ४३.०    ३०.०२८ मे    ४३.०     ३०.०२९ मे    ४४.०     ३१.०३० मे    ४४.०     ३१.०३१ मे    ४४.०     ३१.० 

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद