शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर; शहरवासीय उकाड्याने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:48 IST

पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील नवा उच्चांक 

औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून, सोमवारी शहराचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानाचा हा यंदाच्या मोसमातील नवा उच्चांक ठरला आहे. शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शनिवारी ४२.२, रविवारी ४२.३ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते.  सोमवारी त्यात ०.८ अंशांनी वाढ झाली आणि तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ४३.१ आणि किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. सायंकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घरात प्रचंड उकाडा सहन करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.

आणखी उकाडा वाढणारऔरंगाबाद शहराच्या कमाल तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

आगामी दिवसातील तापमानाचा अंदाजदिनांक     कमाल      किमान२६ मे    ४२.०      २९.०२७ मे    ४३.०    ३०.०२८ मे    ४३.०     ३०.०२९ मे    ४४.०     ३१.०३० मे    ४४.०     ३१.०३१ मे    ४४.०     ३१.० 

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद