शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली; आता मुंबईमार्गे कोलकात्याला भेटणार विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:05 IST

इंडिगोकडून सुरू असलेल्या मुंबई विमानसेवेच्या माध्यमातून ही नवीन हवाई कनेक्टिव्हिटी शहराला मिळणार आहे.

ठळक मुद्दे८ जानेवारीपासून इंडिगोची सेवा सुरु होणारमुंबईमार्गे आता शहरवासीयांना कोलकाता येथे जाता येईल

औरंगाबाद : औरंगाबादला ८ जानेवारीपासून मुंबईमार्गे कोलकात्याला हवाई कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तेही अगदी कोणतेही विमान न बदलता. त्यामुळे एकप्रकारे औरंगाबाद आणि कोलकाता विमानसेवेने जोडले जाणार आहे.

इंडिगोकडून सुरू असलेल्या मुंबई विमानसेवेच्या माध्यमातून ही नवीन हवाई कनेक्टिव्हिटी शहराला मिळणार आहे. ८ जानेवारीपासून इंडिगोचे मुंबई विमान दररोज आणि सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या सुविधेपाठोपाठ मुंबईमार्गे आता शहरवासीयांना कोलकाता येथे जाता येईल. त्यासाठी विमान बदलण्याचीही गरज राहणार नसून, मुंबईला पोहोचल्यानंतर तासाभरात विमान कोलकातासाठी उड्डाण घेईल, असे उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले. शहरात कोलकाता येथून उद्योग, व्यवसाय, व्यापारानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. या विमान सुविधेचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन