शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Aurangabad Violence : विनापरवानगी निघालेला शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:06 IST

पोलिसांची परवानगी नाकारून निघालेला शिवसेनेचा निषेध मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी अडवला. यानंतर पोलिसांनी सर्व मोर्चेकऱ्यांना प्रतीबंधानात्मक कारवाई करत ताब्यात घेतले.

औरंगाबाद : पोलिसांची परवानगी नाकारून निघालेला शिवसेनेचा निषेध मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी अडवला. यानंतर पोलिसांनी सर्व मोर्चेकऱ्यांना प्रतीबंधानात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वाना एस.बी. महाविद्यालयाच्या मैदानात आणून सोडून देण्यात आले. 

११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज दुपारी पैठण गेट येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी मोर्चास अडवले. पैठण गेट ते एस.बी. महाविद्यालयांपर्यंत सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  यानंतर सर्वाना महाविद्यालयाच्या मैदानात आणून सोडून देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कोडे यांनी दिली. 

दरम्यान, शिवसेनेचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पोहचले असून त्यांची आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसMorchaमोर्चाShiv Senaशिवसेना