शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:41 IST

गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली.

औरंगाबाद : येथील गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली. मध्यरात्री सुरू झालेली जाळपोळ, दगडफेकीसह लुटालुटीच्या घटना शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होत्या. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळासाठी मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

पोलिसांनी सुमारे ५० ते ६० जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी आहे. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जगनलाल छगनलाल बन्सिले (७२) यांचा होरपळून मृत्यू झाला, तर हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हॅरिस अब्दुल हरुन कादरी (१७) हा युवक ठार झाला. हिंसाचारात २५० हून अधिक जण जखमी झाले. जमावांने शेकडो दुकाने, चारचाकी व दुचाकी वाहने पेटवली. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गांधीनगरात शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये बसलेल्या चार जणांनी एका तरुणाचा मोबाइल घेतला होता. तो परत मागण्यासाठीगेलेल्या तरुणाला मारहाण करून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तो तरुण त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्यातून दोन गट भिडले आणि दगडफेक, जाळपोळीच्या घटनांना सुरुवात झाली. गांधीनगर रस्त्यावरील कूलर मार्केटमधील दुकानांची आणि वाहनांची जमावाने तोडफोड करण्यास सुरुवातकेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे पथक व शीघ्र कृती दल तातडीने घटनास्थळी आले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद