शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:41 IST

गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली.

औरंगाबाद : येथील गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली. मध्यरात्री सुरू झालेली जाळपोळ, दगडफेकीसह लुटालुटीच्या घटना शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होत्या. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळासाठी मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

पोलिसांनी सुमारे ५० ते ६० जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी आहे. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जगनलाल छगनलाल बन्सिले (७२) यांचा होरपळून मृत्यू झाला, तर हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हॅरिस अब्दुल हरुन कादरी (१७) हा युवक ठार झाला. हिंसाचारात २५० हून अधिक जण जखमी झाले. जमावांने शेकडो दुकाने, चारचाकी व दुचाकी वाहने पेटवली. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गांधीनगरात शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये बसलेल्या चार जणांनी एका तरुणाचा मोबाइल घेतला होता. तो परत मागण्यासाठीगेलेल्या तरुणाला मारहाण करून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तो तरुण त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्यातून दोन गट भिडले आणि दगडफेक, जाळपोळीच्या घटनांना सुरुवात झाली. गांधीनगर रस्त्यावरील कूलर मार्केटमधील दुकानांची आणि वाहनांची जमावाने तोडफोड करण्यास सुरुवातकेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे पथक व शीघ्र कृती दल तातडीने घटनास्थळी आले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद