शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

स्मार्ट सिटीच्या यादीत औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर

By | Updated: December 4, 2020 04:07 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये औरंगाबादने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांना औरंगाबादने मागे ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये औरंगाबादने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांना औरंगाबादने मागे टाकले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामामुळे हे स्थान मिळविता आले आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व स्मार्ट सिटी शहरांच्या रँकींगमध्ये औरंगाबादला तिसरे स्थान मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. रँकींग टेबलमध्ये औरंगाबादने नागपूर, नाशिक, सोलापूर, कल्याण- डोंबिवली आणि ठाणे मनपाला मागे टाकले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रँकींग देण्यात आली. विशेष म्हणजे, महानगरपालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कामावर बारकाईने लक्ष दिले. देशभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाच्या काळामध्ये प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रयत्न केले. तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने ही सुधारणा औरंगाबादला चालना देणारी ठरणार आहे.

-----

महत्त्वाच्या प्रकल्पांमुळेच ही झेप

मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर आणि ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन यांची प्रकल्पांमुळे वेगवान प्रगती झाली आहे. कॅलेंडर वर्षाच्या समाप्तीपूर्वीच शहरात प्रगती दिसून येईल. सफारी पार्क, ई-गव्हर्नन्स आदी कामे टेंडर टप्प्यात आहेत. सायकल ट्रॅक यासारखे महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. तर सध्या सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेनंतर या प्रकल्पांचा वेग वाढेल आणि रँकींग आणखी वाढविण्यास मदत होईल, अशी आशा एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी व्यक्त केली.