शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'पर्यटन राजधानीचे वर्षभरात करणार परिवर्तन', मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास

By संतोष हिरेमठ | Updated: September 16, 2022 21:25 IST

औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

औरंगाबाद :  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पर्यटनाच्या बाबतीत आगामी वर्षभरात नक्की परिवर्तन दिसेल, असे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, वेरुळ मार्गावर देवगिरी किल्ला आहे, परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. अजिंठा-वेरुळ येथे जाणारे पर्यटक देवगिरी किल्ला पाहण्यासाठी येतील, यासाठी सर्किट तयार करण्यात येत आहे. यात इतर स्थळांचाही समावेश करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे लोढा यांनी सांगितले. पहिल्यांदा मंत्री झालो आहे. पर्यटन वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी शहरात १७ व १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली.याप्रसंगी यावेळी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह, औरंगाबाद प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रवीण घुगे, विजय औताडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद