शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यात ३ वर्षांत वाढले दीड लाख मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:22 IST

जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सुमारे दीड लाख नवीन मतदार नव्याने वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सुमारे दीड लाख नवीन मतदार नव्याने वाढले आहेत. वर्षाकाठी ५० हजार नवमतदारांची भर पडत असून, आणखी दोन वर्षांत होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे सव्वालाख मतदार नव्याने नोंदणी करण्याची शक्यता आहे.मतदार नोंदणी वर्षभर चालू ठेवण्यात आली, फक्त यादी अपडेट करण्याचे काम दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत हाती घेण्यात येते. त्यामुळे नवीन नोंदणी करणाºयांना आॅफलाइन व आॅनलाइन नोंदणी करणे सोपे झाले आहे.२०१४ साली जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार ३७० मतदार होते. १ जानेवारी २०१७ रोजी २५ लाख ९५ हजार ६६ मतदारांची नोंदणी झाल्याचे समोर आले. आॅक्टोबर २०१७ पर्यंत २६ लाख ३६ हजार ३५४ मतदारांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात सिल्लोड मतदारसंघ नोंदणीत आघाडीवर आहे, तर शहरात पश्चिम मतदारसंघात तीन वर्षांत २२ हजार ३९२ मतदार वाढले आहेत. ३ लाख ९ हजार ८५९ मतदारसंख्या पश्चिममध्ये आहे. पूर्व मतदारसंघात १३ हजार ७०८ मतदार वाढले असून, २ लाख ७५ हजार ४६३ मतदार सध्या आहेत. मध्य मतदारसंघात ८ हजार १३२ मतदार वाढले असून, २ लाख ९४ हजार ८१७ मतदार सध्या आहेत.स्थलांतरित मतदारांसाठी सॉफ्टवेअरस्थलांतरित मतदारांसाठी आॅक्टोबरपासून संपूर्ण देशभर कनेक्टिव्हिटी असलेले सॉफ्टवेअर जिल्हा निवडणूक विभागाशी जोडण्यात आले आहे.मतदार स्थलांतरित झाल्यास आणि नव्याने नोंदणी करण्यासाठी अर्ज केला, तर त्याची पूर्वीची नोंदणी रद्द करण्यासाठी नवीन विधानसभा क्षेत्रात सूचना देण्यात येते.त्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येतो. एकाच व्यक्तीची देशभरात कुठेही मतदार यादीत द्विनोंद यापुढे राहणार नाही. असे उपनिवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.२०१४ साली २४ लाख ८८ हजार ३७०, जानेवारी २०१७ मध्ये २५ लाख ९५ हजार ६६, तर आॅक्टोबर २०१७ मध्ये २६ लाख ३६ हजार ३५४ पर्यंत मतदार नोंदणी वाढली.मतदारसंघ नाव मतदारव क्रमांकसिल्लोड १०४ २,९९,९३३कन्नड १०५ ३,००,४२१फुलंब्री १०६ ३,०२,८२३औरंगाबाद मध्य १०७ २,९४,८१७औरंगाबाद पश्चिम १०८ ३,०९,८५९औरंगाबाद पूर्व १०९ २,७५,४६३पैठण ११० २,७८,८६३गंगापूर १११ २,८५,८००वैजापूर ११२ २,८८,३५६एकूण मतदार २६,३६,३५४