शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी ७१ कोरोना रुग्णांची वाढ, ८२ जण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 13:34 IST

coronavirus : जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ८८९ झाली आहे.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात ४७५ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्ण अधिक राहिले. दिवसभरात ७१ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ८२ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ८८९ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७१ रुग्णांत मनपा हद्दीतील ६४, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७३ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ८२ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. पुंडलिकनगरातील ७८ वर्षीय पुरुष आणि वैजापूर तालुक्यातील लक्ष्मीनगरातील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रुग्ण : विष्णूनगर १,चौधरी हेरीटेज ३, कुशलनगर २, म्हसोबानगर २, सातारा परिसर १, उस्मानपुरा १, माउलीनगर २, गारखेडा परिसर १, दिशा संकुल १, एन-८, सिडको १, संजयनगर १, साईनगर ३, समृद्धीनगर १, एन-३, सिडको १, मुकुंदवाडी १, शिवेश्वर कॉलनी ५, हर्सूल ४, सुपर थर्टी इंग्लिश स्कूल २, अन्य ३१. अन्य ७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस