शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

औरंगाबादची लातूरवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:09 IST

कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.

औरंगाबाद : कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.याच गटातील दुसºया सामन्यात नागपूरने अमरावतीवर २-१ ने मात केली. नागपूरकडून दीक्षा पाचोरे, कांचन खेतडा यांनी, तर अमरावतीकडून तनुश्री कुडाळने गोल केला.मुलांच्या गटात नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई संघांनी विजय मिळवला. नागपूर विभागाने नाशिक विभागाचा ३-० गोलने पराभव केला. त्यांच्याकडून हिमेश खानने २, तर राज सोमलवारने १ गोल केला. दुसºया सामन्यात कोल्हापूरने लातूरवर ५-० अशी मात केली. कोल्हापूरकडून महेश कदमने २, नितीन पाटीलने १ व दीपक कदम, अजय कदम यांनी प्रत्येकी १ गोल केला. तिसºया सामन्यात मुंबईने अमरावतीवर ५-२ अशी मात केली. मुंबईकडून सन पीटरने २, तर दर्शन अंगवेकर व भीम भल्ला आणि टीकाराम यांनी प्रत्येकी १ गोल केला. अमरावतीकडून मोहंमद साद व जाहेद खान यांनी प्रत्येकी १ गोल केला. पंच म्हणून नितीन शाह, अरुण सिंग, मोहमद वसीम, धीरज चव्हाण, अकबर खान, अब्दुल हक, शेख अमान, शेख जाहेद, समीर शेख, संजय तोटावाड व इम्रान शेख यांनी काम पाहिले.