शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

औरंगाबादची लातूरवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:09 IST

कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.

औरंगाबाद : कचनेर येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादने लातूर संघावर ५-२ गोल फरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत होते. त्यानंतर या सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर लावण्यात आला. त्यात औरंगाबादकडून पूनम वाणी, अनिता शर्मा, ऐश्वर्या पाडळकर यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर लातूरकडून करिश्मा शेखने प्रभावी कामगिरी केली.याच गटातील दुसºया सामन्यात नागपूरने अमरावतीवर २-१ ने मात केली. नागपूरकडून दीक्षा पाचोरे, कांचन खेतडा यांनी, तर अमरावतीकडून तनुश्री कुडाळने गोल केला.मुलांच्या गटात नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई संघांनी विजय मिळवला. नागपूर विभागाने नाशिक विभागाचा ३-० गोलने पराभव केला. त्यांच्याकडून हिमेश खानने २, तर राज सोमलवारने १ गोल केला. दुसºया सामन्यात कोल्हापूरने लातूरवर ५-० अशी मात केली. कोल्हापूरकडून महेश कदमने २, नितीन पाटीलने १ व दीपक कदम, अजय कदम यांनी प्रत्येकी १ गोल केला. तिसºया सामन्यात मुंबईने अमरावतीवर ५-२ अशी मात केली. मुंबईकडून सन पीटरने २, तर दर्शन अंगवेकर व भीम भल्ला आणि टीकाराम यांनी प्रत्येकी १ गोल केला. अमरावतीकडून मोहंमद साद व जाहेद खान यांनी प्रत्येकी १ गोल केला. पंच म्हणून नितीन शाह, अरुण सिंग, मोहमद वसीम, धीरज चव्हाण, अकबर खान, अब्दुल हक, शेख अमान, शेख जाहेद, समीर शेख, संजय तोटावाड व इम्रान शेख यांनी काम पाहिले.