शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाण्यासाठी जनावरांना करावी लागतेय जंगलभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:05 IST

घोसला : सोयगाव तालुक्यातील मोठ्या धरणांची पाणी पातळी कमी झाली असून अनेक ठिकाणचे पाझर तलाव आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे ...

घोसला : सोयगाव तालुक्यातील मोठ्या धरणांची पाणी पातळी कमी झाली असून अनेक ठिकाणचे पाझर तलाव आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात जनावरांना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांना पाणीच मिळत नसल्याने पाण्यासाठी तहान क्षमविण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र घोसला शिवारात दिसून आले आहे.

सोयगाव तालुक्यातील प्रमुख अकरा धरणे मृत साठ्यावर आलेली आहेत. त्यासोबतच पाझर तलाव तर कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे जंगलात पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण झालेली आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणांनी मृत साठा गाठला. त्यामुळे जनावरांना घोटभर पाण्यासाठी पाच ते सात किलोमीटर पायपीट करून घेऊन जावे लागत आहे.

सत्तर हजार जनावरांचा प्रश्न गंभीर

तालुक्यात ७०,३५८ लहान- मोठे पा‌ळीव प्राण्यांची संख्या आहे. या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून जनावरांच्या पाणीटंचाईवर उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्याशिवाय जनावरांचे दुर्भिक्ष्य थांबणार नाही.

छायाचित्र : सोयगाव-पिण्याच्या पाण्यासाठी कवली ते बहुलखेडा दोन गावांतून जनावरांची पायपीट.

230521\dnyneshwarwagh151278-0558285828_1.jpg

पाण्यासाठी जनावरांना वणवण घेऊन जावे लागत आहे.