शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

भरारी पथकाने जप्त केली ६३ लाखांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:06 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथक नेमले आहेत. आतापर्यंत ६३ लाख २९ हजार ९३० रुपयांची रक्कम रोख व दारूसह इतर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचे साहित्य भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. एक लाख रुपयापेक्षा जास्त रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून सुरू आहे. आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथक नेमले आहेत. आतापर्यंत ६३ लाख २९ हजार ९३० रुपयांची रक्कम रोख व दारूसह इतर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचे साहित्य भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. एक लाख रुपयापेक्षा जास्त रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.भरारी पथकांकडून जिल्ह्यात नाकाबंदी करून वाहनांची व्हिडिओ चित्रीकरणासह तपासणी केली जात आहे. बेहिशेबी पैशांची ने-आण करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा व जालन्यातील तीन अशा एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांत ३७ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. औरंगाबाद शहरासह, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आदी ठिकाणी ६३ लाख २९ हजार ९३० रोख, तर १६ लाख ८ हजार ५४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसElectionनिवडणूक