शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बायपासवरचे तिन्ही पूल म्हणजे वाहतुकीचा गोंधळ अन् दलदल...

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:06 IST

पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बायपासवर देवळाई, संग्रामनगर, एमआयटी अशा तीन उड्डाणपुलांची निर्मिती करून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पावसाळ्यात तिन्ही पुलांजवळ दलदल झाली असून वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे. 

सध्या पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी लोखंडी जाळ्या, रस्त्यावर दिवे लावण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या खाली खोदकाम, रस्ता सुरळीत करणे आणि पावसाच्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम सुरू आहे; परंतु पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुढे जोरदार पावसात मोठ्या अडचणी येऊ शकतात. सा. बां. विभागाने रस्त्यातील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी पालकवर्ग, तसेच नागरिकांतून होत आहे. अनेकांना पुलावरून जाता येत नाही. परिसरातील रहिवाशांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाखालील रस्ता मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी