शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

बायपासवरचे तिन्ही पूल म्हणजे वाहतुकीचा गोंधळ अन् दलदल...

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:06 IST

पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बायपासवर देवळाई, संग्रामनगर, एमआयटी अशा तीन उड्डाणपुलांची निर्मिती करून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पावसाळ्यात तिन्ही पुलांजवळ दलदल झाली असून वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे. 

सध्या पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी लोखंडी जाळ्या, रस्त्यावर दिवे लावण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या खाली खोदकाम, रस्ता सुरळीत करणे आणि पावसाच्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम सुरू आहे; परंतु पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुढे जोरदार पावसात मोठ्या अडचणी येऊ शकतात. सा. बां. विभागाने रस्त्यातील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी पालकवर्ग, तसेच नागरिकांतून होत आहे. अनेकांना पुलावरून जाता येत नाही. परिसरातील रहिवाशांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाखालील रस्ता मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी