शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सव्वातीन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: June 26, 2017 23:49 IST

जिंतूर :जिंतूर तालुक्यामध्ये ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती येथील वनक्षेत्रपाल डी. के. डाखोरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिंतूर तालुक्यामध्ये ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती येथील वनक्षेत्रपाल डी. के. डाखोरे यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान ४ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्येही सव्वासात लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व इतर यंत्रणेमार्फत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिंतूर तालुक्याला ३ लाख ३५ हजार ३३८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये वन विभागाच्या वतीने २ लाख ५४ हजार ८०० वृक्षलागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १० हजार तर ईतर यंत्रणेमार्फत ७० हजार ७३६ रोपांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्थेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत वृक्षलागवड केली जाणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयात येण्यास मुभा देण्यात आली आहे; परंतु, वृक्ष लागवड करतानाचे छायाचित्र त्यांना सादर करावे लागणार आहे.