शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत साकारणार कृषी प्रक्रिया उद्योग वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

परतूर तालुक्यातील आष्टी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत कृषी माल प्रक्रिया उद्योग वसाहत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या कृषी उत्पादनास चालना मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर तालुक्यातील आष्टी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत कृषी माल प्रक्रिया उद्योग वसाहत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या कृषी उत्पादनास चालना मिळणार आहे.रुरबन अभियानाच्या शिखर परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनेचा आढावा घेतला. बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधंळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा यांची प्रमुख उपस्थिती होती.रुरबन अभियानांतर्गत देशात १००, तर महाराष्ट्रात सहा क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील १६ गावांच्या विकासासाठी रुरबन योजनेतून १८५  कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शेती पिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पिकांपासून (पान २ वर)