शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कृषी सहाय्यक मुख्यालयी फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:21 IST

सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा : सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. कृषी कार्यालयाच्या वतीने या योजनांचा प्रचार व प्रसारही केला जातो. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येते. सेलू तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने चिकलठाणा मंडळामध्ये ४६ गावांसाठी ९ कृषीसहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.४६ गावांसाठी कर्मचाºयांची संख्या अपुरी असली तरी बहुतांश कर्मचारी मुख्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोप शेतकºयांमधून केला जात आहे. सध्या रबी हंगाम सुरू आहे. शेतकºयांसाठी करडई, हरभरा बियाणे उपलब्ध करून दिले जाते. परंतु, कृषी सहाय्यकच मुख्यालयाकडे फिरकत नसल्याने याची माहिती कोणाकडून घ्यावी, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. खरीप हंगामातही पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला होता.या हंगामामध्ये कृषी सहाय्यकाकडून पिकांवर कोणती औषधी फवारावी? याबाबत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, शेतकºयांची निराशा झाली. दोन पर्यवेक्षकाची नियुक्ती केली असली तरी मंडळ अधिकाºयाचे पद प्रभारी असल्याने प्रभारी अधिकाºयाला दोन-दोन विभागाचा पदभार पाहताना नाकीनऊ येत आहेत.त्यामुळे या कर्मचाºयांवर वचक राहिला नाही. याकडे लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.