शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:14 IST

जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत जलवाहिन्यांची गळती दुरुस्त करणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ ११ वर्षांनंतर काढणे आदी कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत जलवाहिन्यांची गळती दुरुस्त करणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ ११ वर्षांनंतर काढणे आदी कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता.शनिवारी रात्री दुरुस्तीचे संपूर्ण काम संपल्यावर जायकवाडीतून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. रात्रभरात शहरातील पाण्याच्या टाक्या भरून रविवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार आहेत.वीज वितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी जायकवाडीत दोन ते तीन तासांमध्ये ३३ के.व्ही. लाईनवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर महापालिकेने शहरासह जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत लहान मोठे लिकेज बंद केले. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ मागील ११ वर्षांपासून काढला नव्हता. हा गाळ काढल्याने पाणी आणखी स्वच्छ दिसत आहे. शिवाय पाणीही जास्त क्षमतेने शहराकडे आणण्यात येत आहे. जायकवाडीत पाणी उपसा करणारा सहावा पंप अनेक वर्षांपासून बंद होता.महापालिकेने तो पंपही शनिवारी सुरू केला. त्यामुळे शहराच्या पाण्यात थोडी वाढ होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंह चहल यांनी सांगितले.