शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

खंडणीच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:03 IST

लिपिक महिलेला धमकावून खंडणी उकळण्याच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय दिले जात आहे. कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी दलालांनी बस्तान मांडले आहे; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिपिक महिलेला धमकावून खंडणी उकळण्याच्या घटनेनंतरही आरटीओ कार्यालयात दलालांना अभय दिले जात आहे. कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी दलालांनी बस्तान मांडले आहे; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आरटीओ कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी लिपिक महिलेकडून नोकरी घालविण्याची धमकी देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. आरोपी हे आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणारेच असल्याचे समोर आले. २ नोव्हेंबर रोजी आरटीओ कार्यालयातील अधिका-यांच्या रिकाम्या कक्षात बसलेल्या चौघांना कोंडण्याची कारवाई करण्यात आली; परंतु त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. त्यामुळे चौघांवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता तर कर्मचाºयांना एजंट धमकावीत असल्याचे समोर आले; परंतु यानंतरही एजंटांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहनधारकांबरोबर कर्मचाºयांतूनही संताप व्यक्त होत आहे.प्रवेशावर लक्षकार्यालयाच्या आतमध्ये येणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षारक्षक, कर्मचारी नेमून प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे; परंतु कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडलेल्या दलालांवर कृपादृष्टी दाखविली जात आहे.चार भिंतींच्या आतमध्येच शिस्त लावली जात आहे; परंतु कार्यालयाच्या आवाराकडे कानाडोळा होत असल्याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे.