शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव नामंजुरीनंतरही कामाचा विमानतळ संचालकाचा अट्टहास

By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संचालक आलोक वार्ष्णेय लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्याचे एक-एक चक्रावून देणारे कारनामे उघड होत आहेत

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संचालक आलोक वार्ष्णेय लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्याचे एक-एक चक्रावून देणारे कारनामे उघड होत आहेत. विमानतळाच्या हद्दीतील तीनपैकी एक नाला भूमिगत करण्यास वरिष्ठ कार्यालयाने नकार दिला होता. परंतु त्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. त्यामुळे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयातच अडकला. तरीही त्याने कामाचा अट्टहास सोडला नाही. त्यासाठी थेट विमानतळाच्या तिजोरीतून ५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी त्याने केली होती.चिकलठाणा विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नाल्यांमुळे मोकाट कुत्र्यांची आणि पक्ष्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळोवेळी विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमुळे वार्ष्णेय याने काही महिन्यांपूर्वी तिन्ही नाले भूमिगत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तयार केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. हा प्रस्ताव पाठविल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून केवळ धावपट्टीजवळून वाहणारे दोन नाले भूमिगत करण्यासंदर्भात अहवाल प्राप्त झाला. मात्र आलोकने तिन्ही नाले भूमिगत करणे आवश्यक असल्याचे म्हणत नव्याने प्रस्ताव पाठविला. वरिष्ठ कार्यालयाने सर्व पडताळणी करून दोन नाले भूमिगत करण्यासंदर्भात अहवाल पाठविला. असे असतानाही तिन्ही नाले भूमिगत झाले पाहिजेत, असा पवित्रा वार्ष्णेयने घेतला होता. नाले भूमिगत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाठविलेला प्रस्ताव अखेरीस वरिष्ठ कार्यालयात अडकला. याविषयी वरिष्ठ कार्यालयाकडून काहीही निर्णय होत नसल्याने हे तिन्ही नाले विमानतळाच्या खर्चातून भूमिगत करण्याची तयारी आलोकने सुरू केली होती.