शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षानंतर कळंबमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

बालाजी आडसूळ , कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे.

बालाजी आडसूळ , कळंबउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. राष्ट्रवादीच्या या विजयाने राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. परंडा, उमरगा या मतदारसंघातून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आजवर आलटून-पालटून यश मिळविले आहे. मात्र कळंबमध्ये ‘कळंब तालुका म्हणजेच सेना’ असे समीकरण निर्माण झाले होते.१९ वर्षानंतर हे चक्र भेदण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे.१९९५ आणि १९९९ अशी दहा वर्षे येथून सेनेच्या कल्पनाताई नरहिरे यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००४ साली सेनेचेच दयानंद गायकवाड निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी येथे सेनेचा भगवा फडकाविला होता. म्हणजेच मागील १९ वर्षापासून कळंब तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व होते. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार जाहीर केला की त्याला निवडून आणण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहायची. मात्र यावेळी हे समीकरण राष्ट्रवादीने मोडित काढले. मागील पाच वर्षात राखलेला दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांसाठीचा पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले.तालुक्यातील ५५ गावामधून वरचढ ठरत राष्ट्रवादी काँग्रेसला येथून सहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. भाजपाची व्होट बँक असलेल्या गावात संजय पाटील दूधगावकर यांची निराशा झाली असली तरीही त्यांना १३ हजार मते या तालुक्यातून मिळाली आहेत. तर अर्धे मतदान असलेल्या वीस पेक्षा जास्त मोठ्या गावात सेनेची पिछाडी झाली असून, शहरी आणि ग्रामिण अशा सर्वच भागातून राष्ट्रवादीला पाठींबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान गावागावत चुरस होती. त्यामुळे निकालानंतर गावपातळीवरील अनेक कार्यकर्त्यांचे कर्तृत्वही उघड झाले आहे. कळंब शहरातील १८८४४ मतदारापैकी १०९४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. न.प.मध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने याकडे कोण सरस होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होेते. शहरातही प्रमुख उमेदवारांनी चांगलीच ताकद पणाला लावली होती. परंतु कळंबमध्ये राकॉला सर्वाधिक ४४७६ त्याखालोखाल, सेनेला ३२१०, भाजपला १८९१ तर काँग्रेसला ४६२ मते मिळाली. अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या शहरात राकाँला साडेबाराशे मतांची निर्णायक आघाडी मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे गणित मतदारांनी बिघडवून टाकले तर आपली आहे ती संघटनशक्ती पूर्ण क्षमतेने वापरून राकाँने कळंबमध्ये मताधिक्य मिळविले आहे.