शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

विमानतळ इमारत, धावपट्टी विस्तारीकरणाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:05 IST

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या डाॅ. कांबळे यांच्याशी केलेल्या चर्चेत लाॅकडाऊनचा काळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे. ...

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या डाॅ. कांबळे यांच्याशी केलेल्या चर्चेत लाॅकडाऊनचा काळ पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे. जेणेकरुन जनजीवन सुरळीत होईल. तेव्हा त्यांच्या सोयीसाठी सुविधा प्रकल्प पूर्ण होतील. त्यामुळे शासनाने विमानतळ इमारत विस्तारीकरण आणि धावपट्टी विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी केली आहे. ही कामे लाॅकडाऊन काळात पूर्ण केल्यास लांब धावपट्टीमुळे मोठी प्रवासी,मालवाहू विमाने औरंगाबादेत सुरु होतील. त्यासाठी व्यापारी वेळ वाढवण्याची गरज असल्याचे सांगत यामुळे मराठवाडा, खान्देशातील नाशवंत फळे, फुले विदेशात निर्यात करण्यासाठी फायदा होईल. यात केळी, डाळिंब, चिकू, मोसंबी, संत्री, फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ होईल. याकडे उद्योजक सुनीत कोठारी यांनी डॉ. कांबळे यांचे लक्ष वेधले. तसेच विमानतळ धावपट्टी ९३०० फूट ते १२ हजार फूट विस्तारीकरणाला गती देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली.