शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:42 IST

 या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा असेल

औरंगाबाद : जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे उपद्रवी, तर ८८ मतदान केंद्रे, संवेदनशील आहेत.  या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तसेच स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यात ३०६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ८८ केंद्रे संवेदनशील असून, यातील ३ केंद्रे उपद्रवी आहेत. मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान झाले, एकाच उमेदवाराला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे, सिंगल मतदारांची संख्या अधिक असणे, मतदान केंद्राला हिंसाचाराचा इतिहास असेल, तर ती केंद्रे संवेदनशील ठरविण्यात येतात. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात असेल. या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नेमले जातील, त्यांचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यामधील ३२३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येईल.

संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यातील ८८ संवेदनशील मतदान केंद्रे असून, यापैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ६४, तर २४ जालना मतदारसंघामध्ये येतात. यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा  १८, औरंगाबाद मध्य १३, औरंगाबाद पश्चिम १८, कन्नड ८, गंगापूर ४, वैजापूर ३, सिल्लोड ९, फुलंब्री ९, तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019