शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:42 IST

 या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा असेल

औरंगाबाद : जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे उपद्रवी, तर ८८ मतदान केंद्रे, संवेदनशील आहेत.  या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तसेच स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यात ३०६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ८८ केंद्रे संवेदनशील असून, यातील ३ केंद्रे उपद्रवी आहेत. मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान झाले, एकाच उमेदवाराला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे, सिंगल मतदारांची संख्या अधिक असणे, मतदान केंद्राला हिंसाचाराचा इतिहास असेल, तर ती केंद्रे संवेदनशील ठरविण्यात येतात. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात असेल. या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नेमले जातील, त्यांचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यामधील ३२३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येईल.

संवेदनशील मतदान केंद्रेजिल्ह्यातील ८८ संवेदनशील मतदान केंद्रे असून, यापैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ६४, तर २४ जालना मतदारसंघामध्ये येतात. यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा  १८, औरंगाबाद मध्य १३, औरंगाबाद पश्चिम १८, कन्नड ८, गंगापूर ४, वैजापूर ३, सिल्लोड ९, फुलंब्री ९, तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019