शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जायकवाडी धरणात ८० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:59 IST

जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील धरण समुहातून होणारे विसर्ग आज घटवून नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक घटली आहे. उद्या, शनिवारी दुपारनंतर जायकवाडीत नाममात्र आवक येण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.धरणात ८० टक्के जलसाठा झाल्यानंतर आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याबाबत प्रशासनाकडून पैठण ते नांदेड गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याची प्रथा असून लवकरच प्रशासनाकडून असा इशारा देण्याची शक्यता आहे.शुक्रवारी सायंकाळी धरणात १५३५० क्युसेक्स अशी आवक सुरू होती. धरण भरण्यासाठी आता केवळ फक्त ४ फूट पाणी हवे आहे.१५२२ फूट जलसंचय क्षमता असलेल्या धरणाची शुक्रवारी सायंकाळी पाणीपातळी १५१८ फुटापर्यंत गेली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ चार फूट पाणी लागणार आहे.