शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सायबर लॅबमुळे ७० टक्के गुन्ह्यांचा उलगडा

By admin | Updated: January 1, 2017 23:47 IST

लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे वर्षभरात ११५६ तक्रारी दाखल झाल्या

लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे वर्षभरात ११५६ तक्रारी दाखल झाल्या असून, यातील ७० टक्के गुन्ह्यांचा सायबर लॅबमुळे उलगडा झाला आहे. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाचे काम अत्याधुनिक सायबर लॅबमुळे सुलभ झाले आहे. लॅबने दिलेल्या लोकेशनमुळे विविध पोलीस ठाणे, तपास अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी मदत झाली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे अलिकडे मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीच्या घटनांचा तपास करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडून तक्रारी येत आहेत. दिवसेंदिवस या तक्रारींचा आकडा वाढत चालला आहे. जानेवारी ते ३० डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत या सायबर क्राईम ब्रँचकडे तब्बल ११५६ गुन्ह्यांतील आरोपींच्या लोकेशनसाठी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सायबर क्राईम ब्रँचने ७० टक्के गुन्ह्यांतील लोकेशन शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खून, दरोडा, वाटमारी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर लॅबची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. एकूण ११५६ पैकी ७६५ गुन्ह्यांतील आरोपींचे लोकेशन सायबर लॅबने शोधले आहे. या लोकेशनच्या आधारावर गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि पथकाला यश आले नाही. (प्रतिनिधी)