शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

लातुरात सहावे वारकरी साहित्य संमेलन

By admin | Updated: May 6, 2017 00:20 IST

लातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार असून, या संमेलनामध्ये शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडामुक्त विवाह आदी विषयांवर परिसंवाद आयोजित केले जाणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली. विठ्ठल पाटील म्हणाले, मराठवाड्यात नांदेडनंतर लातुरात हे साहित्य संमेलन होत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येविरोधी जनजागृती व्हावी म्हणून संत साहित्य संमेलन लातुरात आयोजित करण्यात आले आहे. पाणी नियोजन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या साहित्य संमेलनात होईल. २७ मे रोजी दिंडी स्पर्धा सोहळा आयोजित करण्यात आला असून, सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वीकारले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. त्यामुळे खास शेतकऱ्यांसाठी हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, भोंदूगिरी थोपविण्यासाठी या साहित्य संमेलनामध्ये विचारमंथन होईल, असेही पाटील म्हणाले.