शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

साठ कोटींची मदत वाटप

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३२ गावांतील १ लाख ५४ हजारांवर शेतकऱ्यांना यातील ६० कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.जिल्ह्यात ७३७ गावे असून यातील ३६२ गावे खरिपाची तर ३७५ रबीची आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच सोयाबीन पिकांचे उत्पन्न ७० टक्यांनी घटले होते. जिल्ह्यात खरीप पिकांची पैसेवारी ४४ पैसे जाहीर करण्यात आली होती. ३१८ गावातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १७६ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी प्रशासनांच्या वतीने करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाला १२ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. सात तालुक्यातील ३३२ गावातील १ लाख ५४ हजार १३१ शेतकऱ्यांना ६० कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीधर तांबे यांनी दिली. (प्रतिनिधी)