शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

६० कावळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:01 IST

चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. कावळ्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नसले तरी विषबाधेमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मंगळवारी गावात सकाळपासूनच झाडावर व इतरत्र वास्तव्यास असलेले कावळे अचानक अत्यवस्थ होऊन खाली जमिनीवर पडू लागले. काही वेळातच तडफडून जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काहींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना तात्काळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय महाजन, उत्तम गिरी व त्यांच्या सहकाºयांनी या कावळ्यांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले.या कावळ्यांचा मृत्यू मृत जनावरांचे मास खाल्याने झाल्याची चर्चा आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी अनेक बकºया, लहान वासरे यांच्यावर हल्ले करून जखमी केले होते.त्यामुळे त्यात काहींचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी काहींनी मृत जनावरांच्या मासावर विषारी औषधी टाकले असावे. ते मास झाल्यामुळेच कावळ्यांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा नागरिकांत होती.