शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

५४ हजार क्ंिवटल तूर शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील टोकन नसलेल्या मात्र बाजार समितीत नोंदणी केलेल्या ४८0४ शेतकºयांच्या ५४ हजार ५१९ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठवून केली आहे.

कमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील टोकन नसलेल्या मात्र बाजार समितीत नोंदणी केलेल्या ४८0४ शेतकºयांच्या ५४ हजार ५१९ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठवून केली आहे.हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीमध्ये सुरवातीपासूनच सतराशे विघ्न येत आले आहेत. सुरुवातीला खरेदीसच विलंब झाला. खरेदी सुरू झाली तर वादावादीमुळे बराच काळ केंद्र बंद राहिले. त्यानंतर रेटा वाढला अन् खरेदी सुरू झाली तर बारदाना संपला. या नादात शेतकºयांच्या संयमाची जणू परीक्षा पाहिली गेल्याने बाजार समितीत माल आणूक टाकणाºयांची संख्या वाढत गेली. त्यानंतर क्रमांक लागण्यावरून वाद वाढत होते. त्यामुळे ३१ मेपर्यंत तूर खरेदीची मुदत मिळाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. बाजार समितीने शेतकºयांची केवळ नोंदणी करून घेतली अन् टप्प्याटप्प्याने टोकन दिले जात होते. तेवढेच शेतकरी बाजार समितीत आल्यानंतर मोजणीची प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी हे केले. मात्र शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत तूर खरेदी करण्याचा निर्णय घेताना टोकन घेतलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी करण्याची घोषणा केली अन् नोंदणी केलेले शेतकरी लटकले आहेत. याचे खापर बाजार समितीवर फोडले जात असल्याने बाजार समितीने नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव पाठविण्याची हालचाल केली आहे.