शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:04 IST

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बंद केलेली दारू दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला असून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९६ पैकी ५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे़

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बंद केलेली दारू दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला असून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९६ पैकी ५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे़सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारु दुकाने व बार बंद करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता़ त्यामुळे १ एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ९६ दारु दुकाने बंद झाली होती. काही दारु दुकानदारांनी ५०० मीटरच्या बाहेर दुकान स्थलांतर केले होते़ ४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेच मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकाने सुरू करण्याचा निर्णय दिला़ त्यामुळे जिल्ह्यातील ९६ दारु दुकानदारांना दिलासा मिळाला आहे़ ५ सप्टेंबरपासून बार व दारू दुकानांच्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रीघ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील १५५ पैकी ९६ दारू दुकाने बंद झाली होती़ त्यातील ५२ दारु दुकानदारांनी न्यायालयाच्या नवीन आदेशानुसार परवाने नुतनीकरण केले़ मनपा हद्दीत १३ बिअर शॉपी, नगरपालिका हद्दीत ३८ बार आणि जिंतूर पालिकेच्या हद्दीत एका वाईनशॉपच्या परवान्याचे नूतनीकरण झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली़